जे मुम्बईत जाले त्याबद्दल थोडेसे॥ लहान मुले आता खुप मोठी जाली आहेत, त्याना आता आत्महत्या काय असते ते चागले कलायला लागले आहे।
हे सर्व खर आहे , पण हल्लिचे युग हे पूर्णपणे धावपलिचे युग आहे , त्यामाधे कोणी जर थांबले (का तर मूल लहान आहेत म्हणून ) तर खुप मागे रहनार , पैशाची कमी , सुखसोयीची कमी होणार ॥
पण पालकाना हे कलायाला हवे की फ़क्त पैसा पैसा करूँन कमवून काही सुख मिळत नहीं , चटनी भाखरी खावुन सुधा खुप मजेत दिवस जातात पण पूर्ण समाधानाने ,,,
श्रीखंड पूरी खाव़ून , धावत रहायचे हे उपयोगाचे नाही ..
जगा मोजकेच दिवस दिलेत देवाने ..