Posted by Vinay Yadav On
जे मुम्बईत जाले त्याबद्दल थोडेसे॥ लहान मुले आता खुप मोठी जाली आहेत, त्याना आता आत्महत्या काय असते ते चागले कलायला लागले आहे।
हे सर्व खर आहे , पण हल्लिचे युग हे पूर्णपणे धावपलिचे युग आहे , त्यामाधे कोणी जर थांबले (का तर मूल लहान आहेत म्हणून ) तर खुप मागे रहनार , पैशाची कमी , सुखसोयीची कमी होणार ॥
पण पालकाना हे कलायाला हवे की फ़क्त पैसा पैसा करूँन कमवून काही सुख मिळत नहीं , चटनी भाखरी खावुन सुधा खुप मजेत दिवस जातात पण पूर्ण समाधानाने ,,,
श्रीखंड पूरी खाव़ून , धावत रहायचे हे उपयोगाचे नाही ..
जगा मोजकेच दिवस दिलेत देवाने ..